Posts

Showing posts with the label series film movie story

Naxalraaj

Image
Scene 1 News on national TV of missing Tourist aircraft carrying 9 passengers &4 crew of jet, Family of pilot & mah govt syndicates tuning in on news channel which is broadcasted On every news channel about missing aircraft Scene 2 Family on panic mode their reaction informing about the news to wife of pilot who is also working in same tourist craft as ground staff. lady who is on mid level managemnt position in the company her emotional trauma as well her responsibilty for 9 passenger & rest crew gives her strength to stick to situation without panicking Scene 3 she connects to her seniors to govt officials CM over phone as well instructing rest staff to rescue & search opration track continously the craft which goes missing.. built up of high voltage drama. Discussion of rounds between CM HM & Local IAS offiacials , & dicussion to give search opration case to efficiant unit as it has impact on govt credibility. Scene 4 Again builtup on news how the situation i...

Dhairya Mangal

Image
  Dhairyamangal समृद्धी साठे ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मोठी मुलगी वय वर्ष 6 . प्रचंड मस्तीखोर आणी द्वाड अभ्यासात कच्ची आणी तिच्या भविष्याच्या चिंतेमुळे लहानपणी तिचे वडिल गावच्या गुरुजीना तिची कुंडली दाखवतात. गुरुजी तीची कुंडली पाहुन तिच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याचे सांगतात आणी तीच जुन्या पिंपळ झाडाशी लग्न लावुन देण्याचे सुचवतात. आई वडिल पारंपारीक पद्धतीने थाटामाटात तिच लग्न झाडा सोबत लावुन देतात. वर्ष जातात गोष्टी बदलतात आपली समृद्धी काॅलेज मध्ये जाऊ लागते आणी दरम्यान एका मुलाच्या प्रेमाची चाहुल तिला लागते पण गोष्टी घडण्या आधीच त्या मुलाच एक्सिडंट होत आणी ते दुरावतात. काळाने समृद्धीला गोष्टींचा विसर पडतो ती आयुष्यात मुव ऑन होते . तिचे आईवडिल सुयोग्य वर पाहुन तिच लग्न ठरवत असतात पण प्रत्येक वेळेस काही अडचणी येतच असतात. काही महिन्यांनी धैर्य तिच्या आयुष्यात येतो वयाने मोठा असला तरी दिसायला देखणा आणी घरच्यांनी सुचवलेल्या ह्या स्थळाला मान्यता मिळते आणी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला काहीच कसं वाईट नाही घडलं सगळ कस सुरळीत चालु आहे पण लग्न होतं. .. आणी लग्नाच्या पह...

रणधुमाळी

Image
 Randhumali ही कहानी जुन्नर तालुक्यातील उच्च समाजातील दोन घराण्यातील उच्च कोटीच्या वादातुन जन्माला आली. कहानीची मुळ पात्र मांडवी नदीच्या किनार्या लगत आप्पा साहेब घुले पाटील राहणार वरची आळी जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या सौ जिजा आई घुले पाटील दोघांना दोन मुलगे एक मुलगी थोरले बंधु सार्थक दादा साखर कारखाण्याची धुरा आणी आप्पा साहेबांच्या राजकीय वारसाचे प्रबळ दावेदार , संग्राम दादा शेती, काॅलेजच्या राजनिती मध्ये अग्रगणी. गायत्री ताई प्रेम हेच जिवन माननार्या वडिलांच्या गळ्यातला ताईत भावांचा जीव की प्राण आणी तळहातचा फोड. वडिलांचा एकही शब्द न पडु देणार्या ताई साहेब वडिलांचे कट्टर वैरी आणी राजकीय हितशत्रू असलेल्या रावसाहेबांच्या थोरल्या मुलाच्या प्रेमात घरदार सोडुन वडिलांच्या इभ्रतिची पर्वा न करता पळुन जाऊन लग्न करते. आप्पा साहेबांच्या राजकिय वर्तुळात भुकंप उठतो. सुत्र हलू लागतात. आप्पा साहेबांना हार पचनी पडत नसते. आपली इज्जत दुश्मनाच्या दाराशी गहान पाहुन तिळपापड होत असताना संग्राम दादा दुश्मनाच्या गोटात जाऊन ताईच्या नातेसंबंधा मध्ये जाऊन आपल्या वैरी गटाची दिशा ढाले पाटी...

Sit com - Kool Ghar Kool

Image
  Genre — Sitcom ही कहाणी आपली फिरत राहते मध्यम वर्गीय कुटुंबातल्या रघुवीर भोसले -माया भोसले आणि त्यांच्या फॅमिली भवती. खूप सामान्य अशा ह्या घरातील घडणाऱ्या रीयलिस्टिक घटनां मधून हास्य आणि तसच दैंनदिन घडामोडी तून माध्यमिक कुटुंबाची परिस्थिती सामोरं जाण्याची आणि मस्त हसत जुळवून घेण्याची शैली आपण दाखवतो. कहानीतील मुख्य पात्र रघुवीर भोसले, वय वर्ष ५०, आयुष्यभर चाळीत राहून,इमानाने सरकारी नोकरी करणारे गृहस्थ, नाव रघुवीर पण काहानितला भित्रा ससा. फॅमिली ची जबाबदारी एकट्याने पेलणारी व्यक्ती आपल्या घरासाठी झटणारा मोठा मुलगा माया भोसले, वय वर्ष 46 माया भोसले नाव माया पण माया नाही ही तर महा माया , रघुवीर राव जितके सोपे तितकीच ही कठीण अगदी विरोधाभास , नवऱ्याला टोंबने मारणे हा आमचा धर्म. पण त्याच्या वाचून पान ही हलत नाही. पै पै जोडून स्वतःचा घरचा रगाडा हाकणारी रसाळ फनसासारखी माया. शंतनु भोसले, वय वर्ष ४५, कवी मनाचा हळवा माणूस. आयुष्यभर मोठ्या भावाने त्याला त्याच्या फॅमिलीला आणि त्याच्या मुलांना सांभाळणारा दादासाठी ऋणी असणारा भाऊ स्वाती भोसले, वय वर्ष 38, माया ची सावली स्वाती तिच्या कठ...

रहस्यमयी रक्तवर्ण रत्न स्यमंतक

 रहस्यमयी रक्तवर्ण रत्न स्यमंतक रत्न की अद्भुत शक्ती यदि उसका मालिक नेक और अच्छा हैं तो उनकी रक्षा करें और यदी नहीं तो उनका खात्मा करें यह भी कहा जाता है कि इस रत्न में एक सूक्ष्म शक्ति है जो आध्यात्मिक और सांसारिक प्रगति में मदद करती है शास्त्र के अनुसार, जिस भूमि पर यह मणि है वह भूमि प्राकृतिक आपदाओं से कभी नष्ट नहीं होगी और यह रत्न हर दिन बड़ी मात्रा में सोना पैदा करता है और प्रचुर मात्रा में अपने स्वामी को समृद्ध कराता है। रत्न की उत्पत्ती प्रसन्न होकर आर्थिक उन्नती के लिये भगवान सुर्य ने अपने परम भक्त राजा को दी थी मणी के माध्यम से राजा नियमित रुप से अत्याधिक सोना प्राप्त करता था पर अपने भाई के प्रेम वश उसे मणी दे देता है राजा का भाई जब एक दिन शिकार पे जाता है तब शेर के आक्रमण में मारा जाता है और मणी जंगल के राजा के पास रह जाती है | रामायण कालीन भालु मुख जांबवन और जंगल के राजा शेर के बीच युद्ध होता है जिसमे जांबवन जी की जित होती है | जांबवन युद्ध में जीती चमत्कारी मणी को घर लाकर अपनी बेटी को देते हैं | राज्य में सब कृष्णा ने मनी को पाने हेतू षड्यंत्र कर राजा के भाई को मरवाया ऐ...

PULA

  What if somebody from todays generation starts to see P L Deshpande spirit.. & Pl Deshpande communicate with people. Three brat friends who lives in college hostel after a Incident pula’s spirit start communicating & He explains the real lifestyle to the new generation, he gives his comic vision to youth to bring back happiness & change thinking of the generation Plot of three friends in colleges total spoiled brats , lifeless living pattern so called new generations lifestyle they are living just like cultureless , life in wrong direction , no aims set as such types & one day they get locked in the college library while their regular masti n fun is they are doing. & when they come out they come out accompanied with the spirit of P L DESHPANDE & the spirit starts to communicate with them , gives the new vision to them they starts spoting those famous but similarly humours characters around them by his sayings &. they realize the lif...

रणधुमाळी

  ही कहानी जुन्नर तालुक्यातील उच्च समाजातील दोन घराण्यातील उच्च कोटीच्या वादातुन जन्माला आली. कहानीची मुळ पात्र मांडवी नदीच्या किनार्या लगत आप्पा साहेब घुले पाटील राहणार वरची आळी जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या सौ जिजा आई  घुले पाटील दोघांना दोन मुलगे एक मुलगी थोरले बंधु सार्थक दादा साखर कारखाण्याची धुरा आणी आप्पा साहेबांच्या राजकीय वारसाचे प्रबळ दावेदार , संग्राम दादा शेती, काॅलेजच्या राजनिती मध्ये अग्रगणी. गायत्री ताई प्रेम हेच जिवन माननार्या वडिलांच्या गळ्यातला ताईत भावांचा जीव की प्राण आणी तळहातचा फोड. वडिलांचा एकही शब्द न पडु देणार्या ताई साहेब वडिलांचे कट्टर वैरी आणी राजकीय हितशत्रू असलेल्या रावसाहेबांच्या थोरल्या मुलाच्या प्रेमात घरदार सोडुन वडिलांच्या इभ्रतिची पर्वा न करता पळुन जाऊन लग्न करते. आप्पा साहेबांच्या राजकिय वर्तुळात भुकंप उठतो. सुत्र हलू लागतात. आप्पा साहेबांना हार पचनी पडत नसते. आपली इज्जत दुश्मनाच्या दाराशी गहान पाहुन तिळपापड होत असताना संग्राम दादा दुश्मनाच्या गोटात जाऊन ताईच्या नातेसंबंधा मध्ये जाऊन आपल्या वैरी गटाची दिशा ढाले पाटील या ...

ॐ धैर्यमंगळ ॐ

  समृद्धी साठे ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मोठी मुलगी वय वर्ष 6 . प्रचंड मस्तीखोर आणी द्वाड अभ्यासात कच्ची आणी तिच्या भविष्याच्या चिंतेमुळे लहानपणी तिचे वडिल गावच्या गुरुजीना तिची कुंडली दाखवतात. गुरुजी तीची कुंडली पाहुन तिच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याचे सांगतात आणी तीच जुन्या पिंपळ झाडाशी लग्न लावुन देण्याचे सुचवतात. आई वडिल पारंपारीक पद्धतीने थाटामाटात तिच लग्न झाडा सोबत लावुन देतात. वर्ष जातात गोष्टी बदलतात आपली समृद्धी काॅलेज मध्ये जाऊ लागते आणी दरम्यान एका मुलाच्या प्रेमाची चाहुल तिला लागते पण गोष्टी घडण्या आधीच त्या मुलाच एक्सिडंट होत आणी ते दुरावतात. काळाने समृद्धीला गोष्टींचा विसर पडतो ती आयुष्यात मुव ऑन होते . तिचे आईवडिल सुयोग्य वर पाहुन तिच लग्न ठरवत असतात पण प्रत्येक वेळेस काही अडचणी येतच असतात. काही महिन्यांनी धैर्य तिच्या आयुष्यात येतो वयाने मोठा असला तरी दिसायला देखणा आणी घरच्यांनी सुचवलेल्या ह्या स्थळाला मान्यता मिळते आणी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला काहीच कसं वाईट नाही घडलं सगळ कस सुरळीत चालु आहे पण लग्न होतं. .. आणी लग्नाच्या पहिल्याच रात्री पहिल्यांदा "त...